मावळ तालुक्यातील गोडुंब्रे गावात शेतकऱ्याच्या घरासमोरील गोठ्यात बांधलेल्या चार शेळ्यांचे, तसेच दोन करडांचे पाय कापले, डोळे काढले अशा पद्धतीने वेगवेगळे अवयव काढून क्रूर हत्या केली. ...
परिसरातील धर्मराज चौक ते बिजलीनगर येथील रेल वसाहत चौक, धर्मराज चौक ते इस्कॉन मंदिर या मार्गावर रस्ता दुभाजक नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ...
पीएमपीला महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या संचलन तुटीपोटीची रक्कम ११ समान हप्त्यांमध्ये दरमहा ७.५० कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने ठेवला आहे. ...