गाड्या कधीच वेळेवर सुटत नाहीत. अपुऱ्या व खराब गाड्या असल्याने वेळेवर पोहोचत नाहीत. अनेक गावांना बऱ्याचदा गाड्याच जात नाहीत. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत बसावे लागते. ...
खोर (ता. दौंड) परिसरातील खिंडीचीवाडी येथील श्री गणेश मंदिरा जवळील एक वटवृक्ष गेल्या एकोणतीस वषार्पासून माणसांना, जनावरांना, वाटसरूंना दुष्काळच्या काळात सावलीचा आश्रय देत आहे. ...
भोर तालुक्यात गेल्या दोन आठवड्यांपासून यात्रांमध्ये कुस्त्यांचा थरार सुरू असून, रविवारी वेळू गावात कुस्तीशौैकिनांनी डोळ्यांची पारणं फेडणाऱ्या कुस्त्या अनुभवल्या. ...
भोर तालुक्यात गेल्या दोन आठवड्यांपासून यात्रांमध्ये कुस्त्यांचा थरार सुरू असून, रविवारी वेळू गावात कुस्तीशौैकिनांनी डोळ्यांची पारणं फेडणाऱ्या कुस्त्या अनुभवल्या. ...