जिल्हा हगणदरीमुक्त करण्याच्या यापूर्वी जिल्हा परिषद स्तरावर अनेक घोषणा करण्यात आल्या. ते शक्य झाले नाही; मात्र आता शासनानेच राज्यातील १० जिल्हे हगणदरीमुक्त करण्याची घोषणा ...
स्मार्ट सिटीची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या यादीत पिंपरी-चिंचवडचा समावेश होण्यासाठी शहरातील राजकीय पक्षांनी जोरदार प्रयत्न केले. भाजपाने पुढील यादीत उद्योगन ...
अपहरणकर्त्यांनी मला पळवून नेले असून, सात लाख रुपयांची मागणी केली आहे. खंडणीची रक्कम न दिल्यास माझ्या जिवाचे बरे-वाईट करण्याची धमकी त्यांनी दिली आहे, असे अपहरण झालेल्या ...
आकुर्डीत एका वसतिगृहात राहणाऱ्या रणजित चांडे (वय २३, रा. मूळ गाव पिंपळे, बारामती) या विद्यार्थ्याने खोलीतील छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी रात्री ...
साधे स्वच्छ पाणी तर सोडाच; परंतु अक्षरश: सांडपाण्यासारखे पाणी राजगुरुनगरमध्ये येत असल्याने राजगुरुनगरवर पाणीसंकट आलेले आहे. इतकी कठीण परिस्थिती झाली ...
गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला होता. मात्र चालू वर्षात बळीराजाच्या मदतीला पाऊस धाऊन येणार असल्याचा सुधारीत अंदाज स्कायमेट या खासगी संस्थेने वर्तवला आहे. ...
पिंपरी-चिंचवडसह अर्ध्या मावळ तालुक्याचा पाण्याचा स्रोत असलेल्या पवना धरणात अवघा १८ टक्के इतका पाणीसाठा राहिला आहे. धरणाच्या ४५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच ...
पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीपातळी घटत असल्याने महापालिकेने पाणीकपात केली आहे. दिवसाआड पाणीपुरवठा केला असला, तरी त्यानुसार जुलै ...