दर वर्षी पावसाळा सुरू होताच महापालिकेच्या वतीने वृक्षलागवड केली जाते. विविध ठिकाणी वृक्षारोपण केले जाते. या वेळी ५० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. स्वयंसेवी संस्थांचे ...
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरची खंडाळा घाटातील मागील वर्षभरापासून सुरक्षेच्या कारणास्तव बंद असलेली तिसरी लेन शनिवारपासून सुरू करण्यात आली. आडोशी बोगद्याजवळील डोंगराला सुरक्षा ...
मान्सून येत्या तीन दिवसांत केरळात दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याची गोड बातमी हवामानशास्त्र विभागाने दिली आहे़ पुढील चार दिवसांत विदर्भासह राज्यभरात मान्सूनपूर्व पाऊस ...
बारावी उत्तीर्णांमध्ये मुलांना मागे टाकणाऱ्या मुली पुरस्कारांसह बहुतेक महाविद्यालयांमध्येही टॉपर्स ठरल्या आहेत. राज्य मंडळाच्या पुणे विभागाच्या एकूण २३ पुरस्कारांपैकी १९ पुरस्कार मुलींना मिळाले ...
राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या देहूगाव व परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यावर कायमचा तोडगा काढावा यासाठी देवी इंद्रायणी येथील स्विचिंग ...