जमिनी वाहून गेल्या आहेत, नुकसान भरपाई देता येईल पण जमीनच वाहून गेली त्याचे पुनर्वसन कसं करायचं हा यक्ष प्रश्न आहे. त्यामुळे सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. ...
पुणेकरांनी विजयादशमीचा मुहूर्त साधत नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या १० दिवसांमध्ये एकूण ११ हजार २३४ सदनिकांसह मालमत्तेची खरेदी करत विजयादशमीचा आनंद लुटला ...