नीरा स्नानानंतर परतीच्या वारीत चालत चाललेल्या टाळकरी, विणेकरी, पताकाधारी, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला यांना माऊलींच्या पादुकांचे स्पर्श दर्शन दिले गेले. ...
विद्यार्थ्यांनी चिखलात बसत, हातात फलक घेत प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आवाज उठवला. विद्यापीठ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांना होस्टेलसाठी दररोज भटकंती करावी लागत आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. ...
विद्यार्थ्यांचे हाेणारे नुकसान रोखण्यासाठी ‘पुन्हा परीक्षा घ्या, तसेच कॅरी ऑन द्या’ अशी मागणी करत विद्यार्थ्यांसह ‘एनएसयूआय’च्या वतीने साेमवारी (दि. १४) तीव्र आंदाेलन करण्यात आले. ...