शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

‘सारथी’कडून नाही तक्रारींची दखल, नागरिक हतबल, प्रशासनाचे उपाययोजनांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 05:57 IST

आरोग्य विभागाशी संबंधित असो की अन्य कोणत्या विभागाशी संबंधित तक्रार सारथीवर संपर्क साधला तरी कोणी दखल घेत नाही. नागरिकांच्या समस्येचे निरसन होत नाही, अशा स्थितीत महापालिका व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार नोंदविण्याचे आवाहन करीत आहे.

पिंपरी : आरोग्य विभागाशी संबंधित असो की अन्य कोणत्या विभागाशी संबंधित तक्रार सारथीवर संपर्क साधला तरी कोणी दखल घेत नाही. नागरिकांच्या समस्येचे निरसन होत नाही, अशा स्थितीत महापालिका व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार नोंदविण्याचे आवाहन करीत आहे. नागरिकांच्या तक्रारींबाबत काहीच देणे घेणे नाही. अशा स्वरूपात महापालिकेचा कारभार आहे, त्यामुळे नागरिक हतबलता व्यक्त करू लागले आहेत.महापालिकेने सारथी हेल्पलाइन सुरू करून लोकाभिमुख प्रशासनाचा पायंडा घातला. सुरुवातीचे काही दिवस सारथी हेल्पलाइनचा नागरिकांना उपयोग झाला. नंतर मात्र सारथी नागरिकांच्या दृष्टीने कुचकामी ठरू लागल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. शहरातील ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक वेळी त्यांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी मुख्य प्रशासकीय इमारतीत जाणे शक्य होत नाही. तसेच क्षेत्रीय कार्यालयात हेलपाटे मारणेही अशक्य असते. अशा वेळी त्यांना सारथीसारख्या सुविधेची अत्यंत आवश्यकता भासते. महापालिकेने लोकाभिमुख प्रशासनांतर्गत अनेक घोषणा केल्या. नागरिकांना घरबसल्या आपल्या तक्रारींचे निराकरण करता येईल. अशी घोषणा केली. तक्रार नोंदविण्याची यंत्रणा हायटेक असली तरी तक्रारींचे निराकरण करण्याबाबत अधिकाºयांचीच उदासीनता आहे.लोकशाही दिन उपक्रमाची आवश्यकतापूर्वी महापालिकेत दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाच्या उपक्रमाचे आयोजन केले जात होते. या उपक्रमात थेट तक्रारदार नागरिक उपस्थित राहात. तेथेच संबंधित अधिकाºयांकडून त्यांच्या समस्येचा निपटारा केला जात असे. अधिकाºयांनाही नागरिकांच्या समस्येचे मुदतीत निराकरण करणे भाग पडत असे. हा लोकशाहीदिनाचा उपक्रम बंद पडल्याने अधिकाºयांचे फावले आहे. जोपर्यंत कामाचा आढावा घेणारी यंत्रणा कार्यान्वीत होत नाही, तोपर्यंत नागरिकांना असेच हताश आणि हतबल व्हावे लागणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड