शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पन्नास टक्के रोजगार देणाऱ्या कृषी क्षेत्रात संशोधन गरजेचे : सुधीर मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 16:20 IST

संशोधन हे केवळ विद्यापीठात होत नाही तर नर्सरीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीकडूनही ते अधिक प्रभावीपणे होऊ शकते, अशी माझी धारणा आहे.

ठळक मुद्देपिंपरीतील एच. ए. मैदानावर आंतरराष्ट्रीय हॉर्टी प्रो २०१८ या प्रदर्शनाला सुरूवात डिझेलमुक्त, पेट्रोलमुक्त आणि कोळसा मुक्त झाल्याशिवाय वसुंधरेचे रक्षण होणार नाही.

पिंपरी : पन्नास टक्के रोजगार देणारे क्षेत्र कृषी क्षेत्र असून या क्षेत्रात संशोधन होणे गरजेचे आहे. शास्त्र शुद्धपद्धती आणि नाविन्यतेने शेती व्यवसाय ही काळाची गरज आहे, असे मत राज्याचे वन आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. पिंपरीतील एच. ए. मैदानावर आंतरराष्ट्रीय हॉर्टी प्रो २०१८ या प्रदर्शनाची सुरूवात आज झाली. उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर वन विभागाचे सचिव विकास खार्गे, नर्सरी असोसिएशनचे संतोष शितोळे, विश्वास जोगदंड, सुरेश पिंपळे, नयन काझी, योगेश जेऊरकर, अभिषेक सिंग, अनिल आंबेकर, हेमंत कापसे, अमित पराशर आदी उपस्थित होते. मुनगंटीवार म्हणाले, कृषी आणि वन, वृक्षप्रेमाचे दाखले छत्रपती शिवरायांनी दिले आहेत. याच भूमीत आज हॉर्टीक्लचरचे प्रदर्शन होत आहे. ही बाब आनंददायी आहे.  संशोधन हे केवळ विद्यापीठात होत नाही तर नर्सरीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीकडूनही ते अधिक प्रभावीपणे होऊ शकते, अशी माझी धारणा आहे. कारण नर्सरीत प्रत्यक्षपणे काम करणारा व्यक्ती हा उत्तम निरीक्षणे नोंदवू शकतो. त्या निरीक्षणांचा उपयोग करून अभ्यास करायला हवा. आपल्याला मिळालेले ज्ञान वाटायला हवे. फ्लोरीकल्चर, नर्सरी, टिशू कल्चर या क्षेत्रात अधिक चांगले संशोधन होऊ शकते. वृक्ष लागवडीतून पुण्य मुनगंटीवार यांनी सांगितले, पूर्वी रक्तदान, नेत्रदान, अन्नदान यातून पुण्य मिळते. अशी धारणा होती. मात्र, देवाने आपला जीआर बदलला आहे. आता वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन जो करेल त्यालाच पुण्य मिळेल. वसुंधरेचे जतन करणे आपली जबाबदारी आहे. म्हणूनच सरकारने वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाची मोहीम हाती घेतली आहे. भविष्यात इंधनाचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. डिझेलमुक्त, पेट्रोलमुक्त आणि कोळसा मुक्त झाल्याशिवाय वसुंधरेचे रक्षण होणार नाही.विश्वास जोगदंड म्हणाले, नर्सरी आणि लँडस्केपींग, अशा क्षेत्राताील १२ देश आणि ३० राज्यातील सुमारे तीनशे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. पृथ्वीचे पर्यावरण रक्षण हा मंत्र घेतला आहे.

टॅग्स :PuneपुणेSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारforestजंगलagricultureशेतीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड