शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार
2
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
5
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
6
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
7
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
8
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
9
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा
10
राम मंदिर उभारणीमुळे पराभव, शिंदे गटाच्या उमेदवाराचा दावा
11
Home Loan EMI च्या त्रासातून सुटका करायची असेल ही ट्रीक नक्की वापरा; गृहकर्ज संपेल
12
स्वानंदीने लक्ष्मीकांत बेर्डेंचा आतापर्यंत न पाहिलेला फोटो केला शेअर, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव
13
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
14
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
15
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली
16
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
17
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
18
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
19
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
20
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या

उसाच्या लागवडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 11:48 PM

शेती महामंडळ : पाण्याच्या कोट्यात वाढ करण्याचा अहवाल

पुणे : शेती महामंडळातर्फे शेतकऱ्यांना दिल्या जाणाºया खंडकरी क्षेत्रात यंदा सुमारे ६ हजार एकर अतिरिक्त उसाची लागवड झाली आहे. त्यामुळे खंडकरी शेतकºयांसाठी दिल्या जाणाºया पाण्याच्या कोट्यात वाढ करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे या संदर्भातील सखोल अहवाल तयार करून तो पाटबंधारे विभागाने कालवा सल्लागार समितीपुढे सादर करावा, असे आदेश कुळकायदा शाखेचे उपजिल्हाधिकारी विजयकुमार देशमुख यांनी दिले आहेत.

खंडकरी शेतकºयांच्या प्रश्नांसंदर्भात देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली. त्यात खंडकरी शेतकºयांना पाटबंधारे विभागाकडून योग्य प्रकारे पाणीपुरवठा केला जावा तसेच पाणी पुरवठ्याचे नियोजन केले जावे, आदी विषयांवर चर्चा झाली. या वेळी शेती राज्य महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ जोशी, पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता बी. के. शेटे, उपकार्यकारी अभियंता वि. रा. पाटील, एस.एफ. भोसले, खंडकरी शेतकरी प्रतिनिधी अशोक पाटील, हर्षवर्धन गायकवाड आदी उपस्थित होते. काही वर्षांपासून महामंडळाच्या जमिनीमध्ये शेतकºयांना दिलेल्या जमिनींमध्ये उत्पादनच घेतले नाही. कालव्याद्वारे सोडण्यात येणारे पाणी वाहून गेले. परिणामी जमिनी नापिक झाल्या आहेत. त्याबाबत तपासणी करण्याचे आदेशही दिले आहेत.शेती महामंडळाचे करारधारक यामध्ये नियमानुसार ठरवून दिलेल्या हिश्श्यामध्ये बदल करून अतिरिक्त पाणी वाढवून द्यावे. नीरा डाव्या कालव्यातून तत्काळ आवर्तन सुरू करावे. नीरा नदीवरील वालचंदनगर येथील खंडकरी शेतकºयांशी निगडित बंधाºयांची देखभाल व दुरुस्ती करावी, आदी मागण्यांवर झालेल्या विषयांवर पुढील बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असेही देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSugar factoryसाखर कारखाने