शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

लक्ष वेधण्यासाठी मानवी साखळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 03:36 IST

हिंजवडीतील आयटी पार्क परिसरात वाहतूककोंडी डोकेदुखी झाली आहे. साधारण चार ते पाच किलोमीटर अंतरासाठी आयटी अभियंत्यांना सकाळी आणि सायंकाळी चार तास कोंडीत अडकून पडावे लागते.

वाकड : हिंजवडीतील आयटी पार्क परिसरात वाहतूककोंडी डोकेदुखी झाली आहे. साधारण चार ते पाच किलोमीटर अंतरासाठी आयटी अभियंत्यांना सकाळी आणि सायंकाळी चार तास कोंडीत अडकून पडावे लागते. या गंभीर समस्येसाठी लक्ष वेधण्यासाठी आयटी अभियंते आणि हिंजवडी ग्रामस्थांनी शुक्रवारी मानवी साखळी केली.सायंकाळी पाचच्या सुमारास विप्रो सर्कल फेज दोन येथे मानवी साखळी करण्यात आली. यात अमित तलाठी, हृषिकेश गुजर, सागर बिरारी, नॅन्सी सुसाई, रुचिता शेठ, दीपक काकडे यांच्यासह आयटी कंपन्यांचे स्वयंसेवक, तसेच हिंजवडीचे माजी सरपंच श्याम हुलावळे, सागर साखरे, मल्हारी हरिभाऊ साखरे, मयूर साखरे, आकाश साखरे, संतोष ढवळे, चंद्रकांत जांभूळकर यांच्यासह ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला.