शहरं
Join us  
Trending Stories
1
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
2
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
3
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
4
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
5
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
6
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
7
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

राष्ट्रवादीचा तहसील कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 6:40 AM

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भाजप सरकारच्या विरोधात तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

वडगाव मावळ : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भाजप सरकारच्या विरोधात तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यामध्ये सरकारने जाहीर केल्याप्रमाणे सर्व शेतकºयांची सरसकट कर्जमाफीची शंभर टक्के अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी. शेतकºयांच्या शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा मिळवून हमीभाव द्यावा. कृषी मालाची खरेदी करावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, तसेच रब्बी हंगामासाठी शेतकºयांना पीककर्ज तातडीने देण्यात यावे़, आदी मागण्या या वेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या.पोटोबामहाराज मंदिरापासून सुरुवात झालेल्या मोर्चाला पंचायत समिती चौकामध्ये सभेचे स्वरूप आले़ यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. केंद्रात व राज्यात भारतीय जनता पार्टी व शिवसेना सत्तेत आल्यापासून गेल्या तीन वर्षांत राज्यांमधल्या शेतकºयांच्या प्रश्नावर प्रचंड आंदोलने होऊनसुद्धा भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या सरकारने याबाबत योग्य ती पावले उचललेली नाहीत़ राज्यात पंधरा हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्याने महाराष्ट्र हे सर्वाधिक आत्महत्या केलेले राज्य, अशी बदनामी आपल्या राज्याच्या वाटेला आलेली आहे, असे निवेदनात म्हटले आहे. शेतकºयांनी कर्जमाफी जाहीर केली ही कर्जमाफी ऐतिहासिक असून देशातील सर्वांत मोठी माफी आहे, असा ढोल बडवला. परंतु प्रत्यक्षात कर्जमाफीची अंमलबजावणी होणे अत्यंत कठीण होऊन बसले़ या बोलघेवड्या सरकारला हुसकावून लावण्याची वेळ आता आली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.या वेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश ढोरे, विठ्ठल शिंदे, सुरेश धोत्रे, किशोर भेगडे, गणेश काकडे, शोभा कदम, शुभांगी राक्षे, साहेबराव कारके, दत्ता शेवाळे, विक्रम कदम, सुनील ढोरे, सचिन घोटकुले, रूपाली दाभाडे आदी उपस्थित होते़

टॅग्स :National Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी