शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
3
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
4
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
5
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
6
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
7
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंचा डच्चू?
8
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
9
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
10
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
11
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
14
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
15
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
16
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
17
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
18
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
19
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
20
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?

भातबीजातील भेसळीने झाले नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:08 AM

वाघेश्वर : शेतकऱ्याने केली कृषी अधिकाºयांकडे तक्रार; भरपाईची मागणी

पवनानगर : शासनाच्या कृषी विद्यापीठातून घेतलेल्या भातबीजातून भेसळ झाली असल्याची तक्रार वाघेश्वर येथील शेतकºयाने कृषी अधिकाºयाकडे केली आहे. याबाबत शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. शेतकरी दत्तू झिरमा कडू यांनी तक्रारअर्ज दाखल केला आहे. लोणावळा येथील शासनाच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अधिकृत विक्रेत्याकडून दि. २१/०५/२०१८ रोजी ६० किलो प्रमाणित इंद्रायणी भातबियाणे खरेदी केले होते. परंतु बियाणे पेरणीनंतर भाताचे वेगळेच भात पिकाची उगवण झाल्यावर भाताला कोणत्याच प्रकारचे दाणे आले नाहीत. यामध्ये कडू यांचे दोन एकर क्षेत्रातील भाताचे नुकसान झाले आहे. परंतु लोणावळा येथील कार्यालयात तक्रारीदरम्यान उडवाउडवीची उत्तरे दिली, असे कडू यांनी सांगितले.

दरम्यान, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक पांडुरंग ठाकर यांनी भाताची पाहणी केली. नुकसानभरपाईसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. दरम्यान नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याला नुकसान भरपाई मिळणार का? याबाबतचे प्रश्नचिन्ह कायम आहेत.मी शेतकºयाच्या शेतावर जाऊन भात पिकाची पाहणी केली आहे. परिसरात अनेक शेतकºयांना हे भाताचे वाण दिले असून, परिसरातील एकाही शेतकºयाची तक्रार नाही. परतु कडू याची तक्रार आल्याने मी पाहणी केली असता त्या ठिकाणी आपण शेतामध्ये शेणखत टाकत असतो. त्यामध्ये जे काही तण असते त्यापासूनसुद्धा असा परिणाम होऊ शकतो किंवा पावसाळ्यात पावसाचे पाणी दुसºयाच्या शेतातून आपल्या शेतात येत असते. त्यापासूनसुद्धा असा प्रकार होऊ शकतो.त्या वाणाची शासनाकडून अनेक वेळा तपासणी केली जात असते. तेव्हा ते विक्रीसाठी उपलब्ध केले जाते. - डॉ. सी. आर. क्षीरसागर,भातरोग शास्त्रज्ञ कृषी संशोधन केंद्र, लोणावळामी वाघेश्वर येथील धरणग्रस्त शेतकरी आहे. मला एवढीच जमीन असून, मी लोणावळा येथील शेतकी कार्यालयातून इंद्रायणी जातीचे भाताचे बीज ३०-३० किलोच्या दोन पिशव्या आणल्या होत्या. त्याची पेरणी केली असता इंद्रायणीचे कोणत्याही प्रकारचे पीक आले नाही. आता वर्षभर काय करू?काय खाऊ? मला लवकरात लवकर माझी भरपाई मिळावी.- दत्तू झिरमा कडू, शेतकरी 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडFarmerशेतकरी