शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

महिलेच्या मृत्यू प्रकरणी पतीवर तीन वर्षांनी गुन्हा दाखल; शहरात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 11:15 IST

आरोपी आणि त्याची पत्नी दुचाकीवरून जात असताना अपघात झाला होता.

पिंपरी : आकुर्डी येथील अपघातात दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला  होता. तीन वर्षांपूर्वी झालेल्या या अपघातप्रकरणी महिलेच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

अपघातप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राजेश मोरे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विलास माधव कदम (वय ४८, रा. घरकुल, चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी विलास कदम याच्या ४० वर्षीय पत्नीचा मृत्यू झाला आहे. ही घटना ८ नोव्हेंबर २०१७ रोजी सीबीआय क्वार्टर जवळ आकुर्डी येथे घडली. आरोपी विलास आणि त्याची पत्नी दुचाकीवरून जात होते. विलास याने भरधाव वेगात, निष्काळजीपणे दुचाकी चालविली. यात दुचाकीवर मागे बसलेली त्याच्या पत्नीचा दुचाकीवरून खाली पडून मृत्यू झाला.  

तीन वर्ष सुरू होती चाैकशी?आरोपी विलास कदम आणि त्याची पत्नी दुचाकीवरून जात असताना अपघात झाला होता. यात विलास याच्या पत्नीचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. त्यात तपास करून चाैकशीअंती तीन वर्षांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला.   

.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिलाDeathमृत्यू