शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नदीजोड प्रकल्पातील बंधाऱ्याचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:36 IST

तांत्रिक कामे बाकी : पाणी अडविण्याची चाचणी नुकतीच यशस्वी

सांगवी : कृष्णा-नीरा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पांतर्गत बंधारा पूर्ण झाला आहे. कांबळेश्वर (ता. बारामती) व सोमंथळी (ता. फलटण) येथील नीरा नदीवरील बंधाºयाचे काम पूर्ण झाले आहे. हा बंधारा गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या वतीने कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पांतर्गत कांबळेश्वर व सोमंथळी हद्दीतील नीरा नदीवर उच्च पातळी बंधारा बांधण्यात आला आहे. नीरा नदीवरील बंधाºयाचे काम तांत्रिकदृष्ट्या काही बाबी वगळता जवळपास पूर्णत्वास आला आहे. बंधाºयातील पाणी अडविण्याची चाचणी सध्या पूर्ण झाली आहे. काही अडचणीमुळे हे पाणी सोडून देण्यात आले आहे.

सरकारच्या पाटबंधारे विकास महामंडळाच्या वतीने कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाअंतर्गत कांबळेश्वर व सोमंथळी येथील बंधाºयातील पाणी मराठवाड्यासह स्थानिक शेतकºयांना फायद्याचे ठरणार आहे. बंधारा पूर्ण क्षमतेने अडविल्यास या परिसरातील दुष्काळ कायमस्वरूपी दूर होणार आहे. बंधाºयामध्ये पाणी अडविण्याची उंची आठ मीटर इतकी आहे. यापैकी साधारण चार मीटर उंचीपर्यंत पाणी अडविण्याची चाचणी नुकतीच घेण्यात आली आहे.भविष्यात या बंधाºयाचा हजारो शेतकºयांना मोठा फायदा मिळणार आहे. परंतु या बंधारा पूर्ण क्षमतेने अडविल्यानंतर शेतीचे नुकसान होईल, याबाबत येथील शेतकºयांच्या मनात संभ्रम कायम आहे. हद्द निश्चिती व जमीन हस्तांतरणाची नुकसानभरपाई प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र या प्रकल्पाबाबत शेतकºयांना सविस्तर माहिती मिळावी यासाठी याची दक्षता घेऊन माहिती देण्यात यावी, अशी मागणी येथील शेतकºयांनी केली आहे. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणी