शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

माणुसकी हरपली... आता माणसांपेक्षा पुतळ्यांबद्दल अधिक संवेदना- अरविंद जगताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2018 21:04 IST

'पुतळ्यांसाठी हजार-पाचशे लोक रस्त्यावर येतात'

चाकण : एखाद्या माणसाला रस्त्यात अपघात झाला तर, त्याला वाचवण्यासाठी लोक पुढं येत नाहीत, मात्र एखाद्या पुतळ्याची विटंबना झाली हजार-पाचशे लोक रस्त्यावर येतात. याचा अर्थ माणसांना पुतळ्यांबद्दल अधिक संवेदना वाटते, असं प्रतिपादन लेखक अरविंद जगताप यांनी चाकणमध्ये बोलताना केलं. सोशल मीडियामुळे बदललेला समाज, त्यामुळे हरवत चाललेल्या संवेदना यावर जगताप यांनी भाष्य केलं. एका व्याख्यानमालेच्या समारोप समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाला खेडचे प्रांताधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते. त्यांनी यावेळी वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा उपस्थित केला. औद्योगिकरणात वाढ झाल्यानं चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी वाढली आहे. याशिवाय महामार्गांवरील अतिक्रमणांमुळे वाहतूककोंडीचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर झाला आहे, असं आयुष प्रसाद यांनी म्हटलंय. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सातव, सचिव अतुल वाव्हळ, व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष सुहास गोरे, नियोजित प्रांतपाल रश्मी कुलकर्णी, मोतीलाल सांकला, सुधीर काकडे, चंद्रकांत गोरे, भगवान घोडेकर, विनय भुजबळ, नितीन पाटील, संदीप बागडे, दीपक करपे, सुशीला सातव, संभाजी सोनवणे, जगन्नाथ कांडगे, गोपाळराव जगनाडे आदी मान्यवर उपस्थित होते.  

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाstatue Vandalismपुतळ्यांची विटंबना