शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 20:17 IST

समन्यायी पाणी वाटप आणि अपूऱ्या  पाणीपुवठ्यावर पर्याय शोधणे, गळती, पाणी चोरी रोखण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाणीपुरवठा विभागास दोन महिन्यांची मुदत दिली आहे.

पिंपरी : समन्यायी पाणी वाटप आणि अपूऱ्या  पाणीपुवठ्यावर पर्याय शोधणे, गळती, पाणी चोरी रोखण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाणीपुरवठा विभागास दोन महिन्यांची मुदत दिली आहे. येत्या सोमवारपासून शहरात पूर्णदाबाने दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार असून हा बदल दोन महिने राहणार आहे. ‘पाणीचोरी आळा, पाणीपुरवठ्यात सुधारणा न झाल्यास दोषी अधिकाºयांवर कडक कारवाई केली जाणार आहे. टँकर माफीयांवर गन्हे दाखल केले जाणार आहेत, असा इशारा हर्डीकर यांनी दिला आहे.

पवना धरण शंभर टक्के भरले असतानाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पिंपरी-चिंचवड शहरात गंभीर बनला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून प्रशासनावर टीका केली जात आहे. ‘टँकर माफीयांवर कारवाई, बांधकामांना पाणी बंदी अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली होती. तर पाणी टंचाईस प्रशासन कारणीभूत असून यापुढे पाणीप्रश्नावर महापालिकेत येणार नाही, अशी भूमिका खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतली होती. याबाबत आज आयुक्त दालनात बैठक झाली. यावेळी महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी, विरोधी पक्षनेते नाना काटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे, सहशहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, रामदास तांबे आदी उपस्थित होते.

हर्डीकर म्हणाले, ‘‘पिंपरी - चिंचवडची लोकसंख्या आजमितीला २७ लाखांच्या आसपास आहे. त्यासाठी पवना धरणातून दररोज ५०० दलघमी पाणी उपसा केला जातो. त्यापैकी ३८ ते ४० पाण्याची गळती होते. ही पाणीगळती कमी करण्याचे आटोकाट प्रयत्न सुरु आहेत. शहरात एक लाख ५० हजार नळजोड आहेत. वाढत्या लोकसंख्येचा चिवार करता आजमितीला ६०० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. समन्यायी पाणीवाटपासाठी चोवीस तास अखंड पाणीपुरवठा करणे, पाणीवितरण व्यवस्था मजबूत करणे, नळजोड बदलणे, जलवुंष्ठभ बांधणे आदी कामे सुरु आहेत. वाढती लोकसंख्या आणि ४० टक्के पाणीगळती विचारात घेता सोमवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे पाण्याच्या दाबात वाढ होऊन तक्रारींचे प्रमाण कमी होईल.’’

टॅग्स :water shortageपाणीकपातwater transportजलवाहतूक