शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

गैरव्यवहारावरून आरोपप्रत्यारोप, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 03:24 IST

महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या कारभाराला विरोधी पक्षांनी लक्ष केले आहे. गैरव्यवहाराच्या प्रकारावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टोलवा-टोलवी सुरू झाली आहे.

पिंपरी : महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या कारभाराला विरोधी पक्षांनी लक्ष केले आहे. गैरव्यवहाराच्या प्रकारावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टोलवा-टोलवी सुरू झाली आहे. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील थेट मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितल्यानंतर सत्ताधारी-विरोधकांतील संघर्ष तीव्र होऊ लागला आहे. शहरातील घरोघरचा कचरा गोळा करण्याच्या कामात अडीचशे कोटींचा झोल झाल्याचा आरोप राष्ट्रवादीने केल्याने सारवासारव करण्यात सत्ताधा-यांची दमछाक होऊ लागली आहे.‘आरोप बिनबुडाचे असून शवदाहिनीत भ्रष्टाचार करणाºयांनी बोलू नये, राष्ट्रवादीची प्रकरणे बाहेर काढू, असे प्रत्युत्तर महापौर नितीन काळजे व पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिले आहे.समाविष्ठ गावातील ४२५ कोटींच्या रस्ते विकासकामांच्या निविदांत रिंग झाल्याचा आरोप खासदार आढळराव, श्रीरंग बारणे आणि भाजपाचे खासदार अमर साबळे यांनी केला. त्यानंतर शिवेसना गटनेते राहुल कलाटे यांनी वाकड येथील कामात होणारी रिंग मोडून काढली. त्यानंतर राष्टÑवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपो येथे नेण्याच्या नव्या कामांतून २५२ कोटींच्या घोटाळ्याची शक्यता व्यक्त केली. ‘‘शहराच्या दोन भागाची विभागणी करून भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना लोकसभा, विधानसभा निवडणुकीचा खर्च काढायचा आहे. भाजपावाले अ‍ॅनाकोंडा असून पैसे गिळूनटाकत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीने केला होता.राष्टÑवादीच्या आरोपांना महापौर व पक्षनेत्यांनी पत्रकार परिषेद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे. पक्षनेते पवार म्हणाले, ‘‘कचरा संकलन वहनाबाबत केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. राष्ट्रवादी पराभवाच्या गर्तेतून बाहेर आली नाही. त्यांना आत्मपरीक्षणाची गरज आहे. आम्ही राष्ट्रवादीची अनेक प्रकरणे उघडकीस आणू शकतो.’’सत्ताधाºयांमुळे प्रशासनाची दमछाकविविध विकासकामे त्यांच्या निविदा सत्ताधारी काढत आहेत़ मात्र, यामुळे प्रशासन अडचणीत येऊ लागले आहेत. सत्ताधाºयांवरील आरोपांचा खुलासा प्रशासनच करीत आहे. खासदारांच्या तक्रारींची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयुक्तांना पत्र पाठविले आहे. त्यामुळे दिवसामागून एकेक प्रकरणे उघड होत असताना प्रशासनाची उत्तरे देण्यात दमछाक होऊ लागली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड