Agarwood: अत्यंत किमती असलेल्या या झाडांसाठी त्रिपुरा राज्य सरकारने त्रिपुरा अगर धोरण २०२१ चे धोरण आखण्यास सुरुवात केली आहे. तसेच २०२५ पर्यंत या झाडांची संख्या दुप्पट करण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. ...
भारताचे शेवटचे गाव आहे माणा. उत्तराखंड येथील बद्रीनाथपासून अवघ्या ४ किलोमीटरवर हे गाव वसलेले आहे. या गावाला शिव शंकराचा आशीर्वाद मिळालेला आहे. असे म्हणतात की तुम्हाला गरिबी आणि दारिद्रयातून सुटका हवी असेल, तर एकदा तरी या अद्भुत ठिकाणी अवश्य जाऊन या. ...
Gandhinagar railway station hotel: गुजरातमधील गांधीनगर येथे एक असे रेल्वेस्टेशन बांधण्यात आले आहे ज्याच्या खास वैशिष्ट्यांबाबत जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. असे रेल्वेस्टेशन देशामध्ये अन्य कुठे उभारण्यात आलेले नाही. ...
Culture in India: काही मंदिरांमध्ये महिलांना प्रवेशबंदी असल्याचे आणि त्यावरून वाद झाल्याचे तुम्ही ऐकलेच असेल, पण या देशात काही अशीही मंदिरे आहेत ज्यामध्ये पुरुषांना प्रवेश करण्यास मनाई आहे. ...
Jara Hatke News: एका छोट्याशा गावातील लोक गेल्या काही वर्षांपासून एका रहस्यमय त्रासाशी झुंज देत होते. या गावातील १५० हून अधिक लोक एक एक आठवडाभर झोपून राहायचे. त्यामुळे या गावातील लोकांना झोपेचीही भीती वाटू लागली होती. कलाची नावाच्या या गावातील लोकांच ...
Coronavirus News: मिडटाऊनमध्ये असलेल्या या फाइव्ह स्टार हॉटेलच्या मालकाची रॉबर्च मालिया याला पहिली पसंती नव्हती. मात्र कोरोनाच्या साथीची भीती आणि अन्य लोकांनी कुटुंबाला प्राधान्य देत हॉटेलमध्ये थांबण्यास नकार दिला तेव्हा ३६ वर्षीय रॉबर्ट मालियाकडे ही ...
A farmer changed the France-Belgium border : शेतकरी साधारणपणे आपल्या शेतीच्या कामात गुंतलेले असतात. मात्र एका शेतकऱ्याने शेतात वावरत असताना चक्क दोन देशांची सीमारेषाच बदलल्याची आश्चर्यकारक घटना घडली आहे. ...