सध्या चर्चेत असलेल्या धोनीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटामुळे या हेलिकॉप्टर शॉटचं रहस्य उलगडलं आहे. हा शॉट धोनीचा स्वत:चा नसून त्याचा बालपणीचा जिवलग मित्र संतोष लालने त्याला शिकवला आहे ...
भारताची ही ५०० वी कसोटी! कसोटी क्रिकेटची सुरुवात भारतीय संघाने १९३२ साली केली. २२ सप्टेंबर २०१६ रोजी ५०० वा सामना खेळणारा भारतीय संघ जगातील चौथा देश ठरला ...
पाकिस्तान कसोटी मालिकेत अव्वल स्थानावर पोहोचल्यामुळे चाहत्यांनी आपला आनंद व्यक्त करताना रडीचा डाव खेळत सोशल मिडियावर विराट कोहलीची खिल्ली उडवली आहे ...