बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनामुळे त्याठिकाणी सत्तापालट झाला आहे. तिथल्या शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत देशातून पलायन केले आहे. ...
Major Sita Shelke: केरळच्या वायनाडमध्ये भीषण भूस्खलनानंतर चार दिवस उलटले असून अद्यापही बचावकार्य सुरू आहे. लष्कराचे जवान रात्रंदिवस बचाव कार्यात गुंतले असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या सगळ्यात भारतीय लष्करातील एका महिला अधिकारी चर्चे ...
wayanad landslide: केरळमधील वायनाड जिल्ह्यामध्ये भूस्खलनामुळे भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्गटनेत आतापर्यंत ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. लँडस्लाइडमुळे मुंडक्कई गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. इथे राहणाऱ्यांपैकी कुणीच जिवंत राहिलं नाही, असं ...
First Mobile Phone Call In India: अशा परिस्थितीत बरोबर २९ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे ३१ जुलै १९९५ रोजी भारतात पहिला मोबाईल कॉल केला गेला होता. त्या एका फोन कॉलबरोबर भारतात मोबाईलचं युग सुरू झालं होतं. ...