कोलकात्याच्या इडन गार्डन स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेला सामना आजही क्रिकेट रसिकांच्या लक्षात आहे. व्हीव्हीएस लक्ष्मणच्या २८१ धावांच्या खेळीमुळे भारताला विजय मिळवता आला. पहिल्या डावातील ऑस्ट्रेलियाच्या ४४५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतान ...
अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील बलात्कार प्रकरणातील घटनेचा निषेध नोंदवित मराठा समाजाचा शिस्तबध्द, संस्मरणीय ना भूतो, न भविष्यती असा नि:शब्द मोर्चा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला़. ...
वादळी वा-याने कोकण किनारपट्टीला चांगलाच तडाखा दिला असून अलिबाग समुद्र किना-यावरील निवाराशेड उडून गेली आहे. आतापर्यंत करोडो रूपयांच्या नुकसानीचा फटका ...