ChanakyaNiti: संकट काही काळासाठी असते पण उपकार आयुष्यभरासाठी राहतात, तेव्हा कोणाकडे मदत मागताना विचारपूर्वक मागा आणि या तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा! ...
Patil Kaki Story: भारतात गेल्या काही वर्षात खूप मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. एका बाजूला मेक इन इंडिया (Make In India) अंतर्गत बऱ्याच गोष्टी सुरू असताना दुसरीकडे स्टार्टअपचीही जोरदार चलती आहे. आज आपण अशाच एका स्टार्टअपनं घेतलेल्या कोट्यवधींच्या भरारी ...
Konnur women in love with her moustache, makes a style statement :माझ्या चेहऱ्यावर केस आहेत आणि मला ते काढायची गरज वाटत नाही.असं त्या आत्मविश्वासानं सांगतात. ...
UPSC Exam tips, Success Story of Oshin Sharma: पदरात पडलेलं अपयश हेच उद्याच्या यशाची प्रेरणा ठरतं असं म्हटलं जातं. अपयशातून खूप काही शिकण्यासारखं असतं आणि जो शिकतो, धडा घेतो तोच यशस्वी होतो. हिमाचल प्रदेशच्या ओशिन शर्मा याचीही कहाणी प्रेरणादायी आहे. ...
आळस हा माणसाचा शत्रू आहे असे आपण वाचतो, म्हणतो पण त्यावर मात करायची वेळ आली की डगमगतो. आळसामुळे आपली प्रगती खुंटून जाते. नवे ध्येय गाठण्याची इच्छा मरते. महत्त्वाकांक्षा लोप पावते. यासाठी आळसावर मात करणे गरजेचे आहे. त्यासाठी व्याख्याते संदीप माहेश्वरी ...