By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 15:28 IST
1 / 6वजन घटवण्यास मदत मिळते2 / 6केसांची खुंटलेली वाढ होते3 / 6कोड्यांनं जर तुम्ही हैराण झालेले असाल तर नियमित गरम पाणी प्यायल्याने कोड्यांची समस्या कमी होते.4 / 6काही जणींना मासिक पाळीदरम्यान प्रचंड त्रास, वेदना होतात. तर काहींना अनियमित मासिक पाळीचा त्रास असतो, पण गरम पाण्यानं मासिक पाळीमध्ये सुधारणा होते.5 / 6वेळीअवेळी जेवणाच्या सवयीमुळे पचनक्रियेवर वाईट परिणाम होते, त्यामुळे पचनक्रिया सुधारायची असेल तर नियमित गरम पाणी प्यावे.6 / 6गरम पाण्याचे सेवन केल्यानं योग्यरितीनं आतड्यांची हालचाल होते तसंच विषारी पदार्थ शरीराबाहेर फेकले जातात.