सध्या चित्रपटांमधून गायब झालेली अभिनेत्री जेनेलिया डिसूजा काही दिवसांपूर्वी पती रितेश देशमुख याला रिसिव्ह करण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहोचली होती. ... ...
‘ईझीगो’ या आॅनलाइन ट्रॅव्हल पोर्टलनं केलेल्या एका सर्वेक्षणात बालीला सर्वाधिक भारतीय जोडप्यांनी आपलं मत दिलंय. इंडोनेशिया खालोखाल पसंती मिळाली आहे ती मालदीव आणि थायलंडला. भारतीय जोडप्यांचा कल हा प्रामुख्यानं बीच डेस्टिनेशन्स निवडण्याकडे आहे. ...
बाहेरून कितीही उपचार केले तरी तेलकट त्वचेचा प्रश्न सुटत नाही. उपचार करायचाच असेल तर मग तो पोटातून करायला हवा. काही भाज्या, फळं, डाळी अशा आहेत की ज्या नियमित आहारात असल्या तर तेलकट त्वचेचा प्रश्न हमखास सुटू शकतो. योग्य आहारामुळे त्वचेचे विकार दूर होता ...