शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

युवकांनी नवीन उद्योगांना प्राधान्य द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:17 IST

पूर्णा- शहरी भागात उभारलेल्या उद्योग धंद्यातून रोजगार निर्मिती होते. नवोदित तरुणांनी उद्योगधंद्यांना प्राधान्य द्यावे यासाठी सर्वतोपरी सहकार्य व समस्यांचे ...

पूर्णा- शहरी भागात उभारलेल्या उद्योग धंद्यातून रोजगार निर्मिती होते. नवोदित तरुणांनी उद्योगधंद्यांना प्राधान्य द्यावे यासाठी सर्वतोपरी सहकार्य व समस्यांचे निराकरण करून त्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार समीर दुधगावकर यांनी केला. पूर्णा शहरात १५ मार्च रोजी उद्योजकता या अंतर्गत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी समीर दुधगावकर बोलत होते. व्यासपीठावर भाजपाचे लक्ष्मीकांत कदम, दिनेश चौधरी, हनुमान अग्रवाल, डॉक्टर अजय ठाकूर, राजू धूत, रमेश सुरेश कदम यांची उपस्थिती होती. यावेळी नव उद्योजकांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी बँकांतून तत्काळ कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी बँक संदर्भातील काही अडचणी, प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लावण्यात येणार आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देऊन त्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी तरुणांनी उद्योगांकडे बघावे असेही दुधगावकर म्हणाले . रविदास रोहिदास जोगदंड यांनी सूत्रसंचालन केले तर नितीन कापसे यांनी आभार मानले. कार्यक्रमास शहरातील प्रतिष्ठित व्यापारी ,उद्योजक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.