शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

दुर्दैवी ! शेतात वडिलांना मदत करणाऱ्या तरुणावर वीज कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 19:12 IST

The young man was dead by lightning in Parabhani यावर्षी इयत्ता अकरावीला घेतला होता प्रवेश

ठळक मुद्देतालुक्यातील नागरजवळा येथील घटना

मानवत: तालुक्यातील नागरजवळा येथे पाऊस सुरु असताना शेतात काम करत असलेल्या 17 वर्षीय मुलाचा अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी ( दि. 12 ) दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. 

तालुक्यातील नागरजवळा येथील अल्पभूधारक बालाजी रासवे हे यांची गावच्या शिवारात शेती आहे. यंदा कापसाचे पीक घेतले असून 12 ऑक्टोबर रोजी फुटलेल्या कापसाची काढणी सुरू होती. यावेळी बालाजी रासवे यांचा मुलगा गोरक्ष बालाजी रासवे हा शेतात वेचणीसाठी आलेल्या महिलांकडून काम करून घेत होता. दुपारी 3 वाजेच्या सुमारास आभाळ दाटून आल्यानंतर विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.पाऊस सुरु असताना जोरदार वीज कडाडून गोरक्ष यांच्या अंगावर पडली या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.

गोरख रासवे  या वर्षी दहावी उत्तीर्ण झाला होता.त्याने आकारावीला प्रवेशही घेतला होता. मात्र सद्यस्थितीत शाळा-महाविद्यालय सुरु नसल्याने वडिलांना शेतातल्या कामात मदत करू लागला. शेतात काम करत असतानाच वीज अंगावर पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Deathमृत्यूFarmerशेतकरी