शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
2
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
3
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
4
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
5
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
6
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
7
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
8
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
9
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
10
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
11
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
12
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
13
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
14
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
15
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
16
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
17
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
18
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
19
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
20
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!

पाऊस थांबला, उन्हाचा चटकादेखील वाढला; साथीच्या रोगांनी काढले डोके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:22 IST

दरवर्षी पावसाळ्यामध्ये साथ रोगांचा फैलाव वाढतो. जागोजागी पाण्याचे डबके साचल्याने डासांपासून पसरणारे आजार तसेच दूषित पाण्यामुळे होणारे आजार आणि ...

दरवर्षी पावसाळ्यामध्ये साथ रोगांचा फैलाव वाढतो. जागोजागी पाण्याचे डबके साचल्याने डासांपासून पसरणारे आजार तसेच दूषित पाण्यामुळे होणारे आजार आणि हवेतून पसरणाऱ्या आजारांचा सामना नागरिकांना करावा लागतो. सध्या जिल्ह्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. डेंग्यू, चिकनगुन्या, घोडागौर हे आजार जिल्ह्यात पसरले आहेत. त्यामुळे नागरिकांनी या साथ रोगापासून बचाव करण्यासाठी परिसर स्वच्छता करावी. डासांची उत्पत्ती होणार नाही, या दृष्टीने घरगुती उपाय केल्यास साथ रोगापासून बचाव होऊ शकतो.

ऑगस्टमध्ये सर्वात कमी पाऊस

यावर्षीच्या पावसाळ्यात जून आणि जुलै या दोन महिन्यांत भरपूर पाऊस झाला. अपेक्षित पावसाच्या तुलनेत अधिक पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिन्यात मात्र पावसाने ताण दिला आहे. या महिन्यात २३ तारखेपर्यंत १८० मिमी पाऊस होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात १०८ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे केवळ ६० टक्के पावसाची नोंद झाली.

वातावरण बदलले; काळजी घ्या...

वातावरणातील बदल विषाणूंसाठी नेहमीच पोषक असतो. त्यामुळेच ऋतू पालट होताना साथीचे आजार पसरतात.

पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे साथीचे आजार वाढतात. पाण्यामुळे गॅस्ट्रो, मलेरिया, काविळ या आजारांचा फैलाव होतो. डबक्यातून होणाऱ्या डासांच्या उत्पत्तीमुळे डेंग्यू, चिकनगुन्या, संसर्गजन्य ताप या साथी पसरतात.

दरवर्षीच साथ रोग उद्भवतात. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.