शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

परभणी : गोदावरी नदी काठावरील गावेही पाणीटंचाईने वेढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 00:05 IST

तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरील गावांनाही यावर्षी पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने ही परिस्थिती ओढावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी): तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरील गावांनाही यावर्षी पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने ही परिस्थिती ओढावली आहे.यावर्षी सोनपेठ तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईचे वेढले आहे. चार वर्षापासून पाऊस काळ कमी असल्याने यावर्षी टंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. विहीर, बोअरचे पाणी आटल्याने दोन महिन्यांपासून नागरिकांना पाणीटंचाई सामना करावा लागत आहे. यापुढे ही परिस्थिती आणखी बिकट होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.शहरी भागासह ग्रामीण भागातही पाणीटंचाई वाढत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना शेत शिवारांमध्ये भटकंती करावी लागत आहे. तालुक्यात गोदावरी नदीचे पात्र मोठ्या प्रमाणात आहे; परंतु, नदीपात्रात पाणी नसल्याने त्याचा परिणाम भूजल पातळीवर झाला आहे. परिणामी गोदाकाठच्या गावांना टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे यावर्षी सोनपेठ तालुका पाणीटंचाईच्या विळख्याने वेढला असून ग्रामस्थ टंचाईने त्रस्त झाले आहेत.तालुका प्रशासनाने सुरू केल्या उपाययोजना४मागील वर्षी तालुक्यात ३० गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली होती. यावर्षी देखील अशीच परिस्थिती आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून विहीर, बोअर अधिग्रहण केले जात आहे. तसेच टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी पुरविले जात आहे. टंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन या उपाययोजना वाढवाव्यात, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळ