शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

परभणी : अन्न सुरक्षा कायद्यासाठी रिपाइंचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:38 IST

राज्यात अन्न सुरक्षा कायदा लागू असतानाही परभणी जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी होत नसल्याने हजारो लाभार्थी हक्काच्या रेशनपासून वंचित राहत आहेत़ या पार्श्वभूमीवर शासनाकडे जाब विचारण्यासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) गटाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्यात अन्न सुरक्षा कायदा लागू असतानाही परभणी जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी होत नसल्याने हजारो लाभार्थी हक्काच्या रेशनपासून वंचित राहत आहेत़ या पार्श्वभूमीवर शासनाकडे जाब विचारण्यासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) गटाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले़येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत रिपाइंचे अनेक कार्यकर्ते, लाभार्थी सकाळी १० वाजेपासून एकत्र झाले़ जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे वारंवार मागणी करूनही लक्ष दिले जात नसल्याने आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला़ या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले़त्यात आॅनलाईन ट्रान्झेक्शन प्रमाणे डी-१ मधील कुटूंब संख्या वाढल्याने वाढीव कोटा द्यावा, परभणी शहरातील एक रेशन दुकानदार आॅनलाईन रेशन वाटप करीत नाही़ त्याची चौकशी करावी, ज्यांचे वार्षिक उत्पन्न ५९ हजार रुपये आहे़ त्यांना पीएचएच योजनेचा लाभ द्यावा, जुने कार्ड बदलून विभक्त कुटूंबाला नवीन कार्ड वितरित करावे आदी मागण्या करण्यात आल्या़ रिपाइंचे राज्य सचिव लक्ष्मणराव बनसोडे, राज्य संघटक डी़एऩ दाभाडे, शबानाबी अहमद शेरू, शेख हिदायत शेख बाबामियाँ, अमीनाबी शेख बेगम, आशाबी बाशिद खान, मोहम्मद रफिक शेख मोसीद, रानूबाई वायवळ, भगवान कांबळे, मनोहर सावंत, युनूस खान आदींसह लाभधारक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते़

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनcollectorजिल्हाधिकारी