शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
8
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
9
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
10
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
11
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
12
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
13
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
14
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
15
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
16
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
18
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
19
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
20
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
Daily Top 2Weekly Top 5

परभणी महापालिका: टंचाई निवारणासाठी पंधरा कोटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 00:13 IST

शहरातील पाणीटंचाई कायमस्वरुपी दूर करण्यासाठी तातडीच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत १५ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील पाणीटंचाई कायमस्वरुपी दूर करण्यासाठी तातडीच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत १५ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी दिली.शहर पाणीपुरवठा योजने संदर्भात शुक्रवारी महापालिकेत बैठक झाली. यावेळी महापौर मीनाताई वरपूडकर, आयुक्त रमेश पवार, सभागृह नेते भगवान वाघमारे, शहर अभियंता वसीम पठाण आदींची उपस्थिती होती. शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी येलदरी ते धर्मापुरी अशी ५५ कि.मी.ची जलवाहिनी टाकली आहे. यासाठी १ कोटी २५ लाख लिटर क्षमतेचे स्टोरेज बांधण्यात आले आहे. धर्मापुरी परिसरात दोन जलशुद्धीकरण केंद्रातून खाजा कॉलनी येथील जलकुंभात पाणी आणले जाणार आहे. या ठिकाणाहून नवीन जलवाहिनी उड्डाणपूल मार्गे शिवाजी महाराज यांचा पुतळा ते राहाटी बंधाऱ्यापर्यंत १५ कि.मी. अंतराची जलवाहिनी टाकण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी १५ कोटी रुपये खर्च येणार असून दोन दिवसांपूर्वी आयोजित केलेल्या तातडीच्या पाणीपुरवठा योजनेच्या बैठकीत ही माहिती दिली. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन हा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे, अशी माहिती रमेश पवार यांनी दिली. सध्या राहाटी बंधाºयात सिद्धेश्वर धरणातून पाणी घेतले जाते. एका पाणीपाळीसाठी ४ ते ५ घनमीटर पाणी लागते. नवीन प्रस्तावित जलवाहिनी टाकली तर पाण्याचा अपव्यय टळणार असल्याचेही आयुक्त रमेश पवार यांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीdroughtदुष्काळwater scarcityपाणी टंचाई