शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
4
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
5
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
6
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
7
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
8
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
9
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
10
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
11
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
12
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
13
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
14
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
15
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
16
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
17
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
18
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
19
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
20
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...

परभणी :दोन हजार हेक्टरवरील सोयाबीनचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 23:42 IST

तालुक्यातील उखळद येथे २ दिवस झालेल्या जोरदार परतीच्या पावसामुळे उखळद व परिसरातील २ हजार एकरवरील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तालुक्यातील उखळद येथे २ दिवस झालेल्या जोरदार परतीच्या पावसामुळे उखळद व परिसरातील २ हजार एकरवरील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे.गतवर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी उसनवारी व बँकांच्या दारात उभे राहून मिळालेल्या पैशातून खरीप हंगामातील पेरणी केली होती. मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे परभणी तालुक्यातील उखळद व परिसरात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही. परिणामी शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला.गतवर्षीचा दुष्काळ बाजूला सारून शेतकºयांनी यावर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली. जून व आॅक्टोबर महिन्याच्या कालावधीत कमी-अधिक प्रमाणात झालेल्या पावसावर सोयाबीन पीक चांगले बहरले. मात्र १९ व २० आॅक्टोबर रोजी उखळद व परिसरात झालेल्या परतीच्या पावसामुळे जवळपास २ हजार एकरवरील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे महसूल प्रशासनाने नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून पंचनामे करावेत व विमा कंपनीकडून १०० टक्के नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकºयांमधून केली जात आहे.ग्रा.पं.चे निवेदन४नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची भरपाई द्यावी, अशी मागणी उखळद ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाºयांकडे २२ आॅक्टोबर रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर तौफिक बाशामियॉ पट्टेदार, विश्वनाथ तिखे आदींच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरी