शहरं
Join us  
Trending Stories
1
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
2
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
3
श्रीराम मंदिर, ऑपरेशन सिंदूर आणि नक्षलवाद..; दिवाळीनिमित्त पीएम मोदींचे देशाला पत्र
4
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
5
Diwali Padwa 2025: दिवाळी पाडव्याला नवर्‍याने बायकोला ओवाळणी देणे, हा हक्क की कर्तव्य?
6
पुन्हा एकदा सीमापार स्ट्राईक! जोरदार ड्रोन हल्ला; भारतविरोधी 'मेजर जनरल' मारला गेला?
7
Diwali Car Offers: सर्वात कमी डाऊन पेमेंट भरुन व्हा टाटा पंच ईव्हीचे मालक, 'इतका' असेल ईएमआय!
8
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राजकीय राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
9
Asrani Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले असरानी? जाणून घ्या शिक्षण आणि नेटवर्थ
10
Diwali Bonus: बोनस कमी दिला म्हणून कर्मचाऱ्यांनी केलं असं काही, काही तासांतच कंपनीचं लाखोंचं नुकसान
11
दिवाळी पाडवा २०२५: १० राशींना गुड न्यूज, समस्या संपतील; भाग्योदय-भरभराट, इच्छापूर्तीचा काळ!
12
Rishabh Pant Captain : पंत टीम इंडियाचा कॅप्टन! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी ऋतुराजलाही संधी
13
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
14
Ashwin Amavasya 2025:अमावस्या तिथीला अमावस्याच का म्हणतात? वाचा ही रहस्य उलगडणारी कथा
15
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
16
वीरेंद्र सेहवागच्या 'फॅमिली फोटो'तून पत्नी आरती गायब; नात्यात दुराव्याच्या चर्चांना खतपाणी
17
टोयोटाची 'बेबी लँड क्रूझर'! जिम्नी नाही बरं का...! डिझाइन, रग्ड फीचर्स आणि ऑफ-रोडिंग क्षमता आली समोर
18
हा खेळाडू मला संघात नकोय...! सूर्यकुमार - गंभीर यांच्यात आशिया कपआधी कुणावरून झालेला वाद?
19
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
20
IND vs AUS : दिवाळीच्या शुभेच्छा! विमानतळावर विराट-रोहितची चाहत्यांसोबत सेल्फी अन् बरंच काही (VIDEO)

परभणी :दोन हजार हेक्टरवरील सोयाबीनचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 23:42 IST

तालुक्यातील उखळद येथे २ दिवस झालेल्या जोरदार परतीच्या पावसामुळे उखळद व परिसरातील २ हजार एकरवरील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तालुक्यातील उखळद येथे २ दिवस झालेल्या जोरदार परतीच्या पावसामुळे उखळद व परिसरातील २ हजार एकरवरील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे.गतवर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी उसनवारी व बँकांच्या दारात उभे राहून मिळालेल्या पैशातून खरीप हंगामातील पेरणी केली होती. मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे परभणी तालुक्यातील उखळद व परिसरात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही. परिणामी शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला.गतवर्षीचा दुष्काळ बाजूला सारून शेतकºयांनी यावर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली. जून व आॅक्टोबर महिन्याच्या कालावधीत कमी-अधिक प्रमाणात झालेल्या पावसावर सोयाबीन पीक चांगले बहरले. मात्र १९ व २० आॅक्टोबर रोजी उखळद व परिसरात झालेल्या परतीच्या पावसामुळे जवळपास २ हजार एकरवरील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे महसूल प्रशासनाने नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून पंचनामे करावेत व विमा कंपनीकडून १०० टक्के नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकºयांमधून केली जात आहे.ग्रा.पं.चे निवेदन४नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची भरपाई द्यावी, अशी मागणी उखळद ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाºयांकडे २२ आॅक्टोबर रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर तौफिक बाशामियॉ पट्टेदार, विश्वनाथ तिखे आदींच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरी