शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

परभणी : जवळा येथील युवकाच्या खून प्रकरणी चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:53 IST

युवकाचा खून करून त्याचा मृतदेह कालव्यात फेकल्याची घटना १८ आॅगस्ट रोजी समोर आली होती़ या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : युवकाचा खून करून त्याचा मृतदेह कालव्यात फेकल्याची घटना १८ आॅगस्ट रोजी समोर आली होती़ या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे़तालुक्यातील जवळा झुटा येथील दिगंबर लिंबाजी नाईकनवरे (१९) याचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आला़ जायकवाडीच्या कालव्यात दिगंबर नाईकनवरे याचा मृतदेह आढळला होता़ या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला़ स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने या प्रकरणात तपास सुरू केला़ मिळालेल्या माहितीनुसार चौघांनी दिगंबरचा खून केल्याचे स्पष्ट झाले़ पोलिसांनी या प्रकरणात अंगद आश्रोबा झुटे याला बीड जिल्ह्यातील माजलगाव येथून तर शेख कदीर शेख इस्माईल, लक्ष्मण बाबासाहेब झुटे आणि गणेश सोपानराव सुरवसे यांना ताब्यात घेतले़ त्यांच्याकडे विचारपूस केली असता, चौघांनी मिळून कट रचून हा खून केल्याचे स्पष्ट झाले़ अनैतिक संबंधाच्या कारणावरून दिगंबर यास मारण्याचा कट रचला होता़ त्यानुसार अंगद झुटे, शेख कदीर शेख इस्माईल आणि लक्ष्मण बाबासाहेब झुटे यांनी त्यास जिवे मारले़ तर गणेश सोपानराव सुरवसे हा कट रचण्यात मुख्य आरोपी असून, त्याने दिगंबर यास मारण्यासाठी बाहेरून मदत केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे़ पोलिसांनी चारही आरोपींना ताब्यात घेतले आहे़ पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका वागळे, स्थागुशाचे प्रवीण मोरे, पोलीस निरीक्षक श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विवेक सोनवणे, सुग्रीव केंद्रे, जमीर फारुखी, किशोर चव्हाण, माने, काळे, मोहिते यांनी ही कामगिरी केली़

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसCrimeगुन्हाMurderखून