शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
2
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
3
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
4
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
5
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
6
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
7
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
8
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
9
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
10
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
11
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
12
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
13
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
14
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
15
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
16
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
17
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
18
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
19
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
20
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं

परभणी : १०१ दिवसांच्या शांतीदूत संस्थेच्या जलयज्ञाची समाप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 11:12 PM

येथील शांतीदूत सेवाभावी संस्थेच्या वतीने रेल्वेस्थानकावर गेल्या १०१ दिवसांपासून मोफत पाणी वाटपासाठी सुरु केलेल्या जलयज्ञाची ३ जुलै रोजी समाप्ती झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील शांतीदूत सेवाभावी संस्थेच्या वतीने रेल्वेस्थानकावर गेल्या १०१ दिवसांपासून मोफत पाणी वाटपासाठी सुरु केलेल्या जलयज्ञाची ३ जुलै रोजी समाप्ती झाली.शांतीदूत सेवाभावी संस्थेच्या वतीने रेल्वेस्थानकावर गेल्या २० वर्षांपासून अखंडितपणे प्रवाशांना मोफत पाणी वाटप केले जाते. यावर्षी २३ मार्च पासून मोफत पाणी वाटपास सुरुवात झाली. सकाळी ६ ते रात्री १० वाजेच्या कालावधीत दररोज जवळपास १० हजार प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला. ३ जुलै रोजी या जलसेवेचा समारोप झाला. यावेळी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर, आ.डॉ. राहुल पाटील, स्टेशन प्रबंधक देविदास भिसे, प्राचार्य डॉ.बी. यु. जाधव, दिनेश भुतडा उपस्थित होते. प्रास्ताविक संस्थाध्यक्ष सुभाषचंद्र सारडा यांनी केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शांतीदूतच्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी ब्रिजलाल गगरानी, सुभाष काबरा, कांतीलाल झांबड, डी.एम. वर्मा, दुर्गादास बंग, विठूभाई चव्हाण, प्रकाश झाडे, भगवान काकनाळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जगदीश जोशी, सत्यनारायण चांडक, भगीरथ सोमाणी आदी उपस्थित होते.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीRailway Passengerरेल्वे प्रवासी