शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

परभणी : एक लाख रोपे करपण्याच्या स्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:49 IST

एक महिन्यापासून पाऊस नसल्याने शासनाची शतकोटी वृक्ष लागवड योजना अडचणीत सापडली असून तालुक्यातील सुमारे एक लाख रोपे जळून जाण्याच्या मार्गावर आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : एक महिन्यापासून पाऊस नसल्याने शासनाची शतकोटी वृक्ष लागवड योजना अडचणीत सापडली असून तालुक्यातील सुमारे एक लाख रोपे जळून जाण्याच्या मार्गावर आहेत.राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जून महिन्यामध्ये तालुक्यात ६४ ग्रामपंचायतींतर्गत शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र, रस्ते, स्मशानभूमी आदी ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली. पंचायत समिती, कृषी विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभागाने तालुक्यात सुमारे एक लाख झाडे लावली. दरवर्षी वृक्ष लागवड योजना राबविली जाते. मात्र संवर्धनासाठी कोणीही पुढाकार घेत नाही.त्यामुळे वर्षानुवर्षापासून गाजावाजा करून केवळ अभियान राबविले जात असून वृक्षांचे संवर्धन मात्र होत नाही. यावर्षी या योजनेत निसर्गानेही खोडा घातला आहे. तालुक्यात एक महिन्यापासून पाऊस झाला नसल्याने लावलेली झाडे वाळत आहेत. त्यामुळे या अभियानाचाच बोजवारा उडण्याची स्थिती पालम तालुक्यात निर्माण झाली आहे.लोकसहभाग मिळूनही यंत्रणेचे दुर्लक्षतालुक्यातील आरखेड, पेठशिवणी व कापसी ग्रामपंचायतींनी प्रत्येकी ५ हजार या प्रमाणे १५ हजार रोपांची लागवड लोकसहभागातून केली. यासाठी ५० ते १ लाख रुपयांची पदरमोडही ग्रामस्थांनी केली. मात्र वृक्ष संगोपन करताना ग्रामपंचायतीची दमछाक होत आहे. निधी नसल्याने झाडांना पाणी घालणे, कुंंपन लावणे, काठीचा आधार देणे ही कामे ठप्प पडली आहेत. लोकसहभागातून लावलेली रोपे जगावीत यासाठी सरपंच, उपसरपंच प्रयत्न करीत असले तरी प्रशासकीय पातळीवर सहकार्य मिळत नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईRainपाऊस