शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

परभणी : ईव्हीएमच्या प्रतिकृतीचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 00:41 IST

ईव्हीएमचा मशीनचा वापर बंद करुन बॅलेट पेपरच्या सहाय्याने निवडणुका घ्याव्यात, या मागणीसाठी महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सोमवारी वसमत रस्त्यावर ईव्हीएम मशीन व मनुस्मृतीच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : ईव्हीएमचा मशीनचा वापर बंद करुन बॅलेट पेपरच्या सहाय्याने निवडणुका घ्याव्यात, या मागणीसाठी महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सोमवारी वसमत रस्त्यावर ईव्हीएम मशीन व मनुस्मृतीच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले.संविधान बचाव अभियाना अंतर्गत परभणी येथे १ आॅक्टोबर रोजी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसचा मेळावा घेण्यात आला.शहरातील राष्ट्रवादी भवन येथे हा मेळावा पार पडल्यानंतर राष्टÑवादी काँग्रेस व महिला काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वसमत रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. भाजप सरकारच्या वतीने ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केला जात असल्याने ईव्हीएम मशीनच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. अर्धातास केलेल्या या आंदोलनामुळे वसमत रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजुला मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.या आंदोलनात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, माजी प्रांताध्यक्षा सुरेखाताई ठाकरे, मीनाताई खरे, सक्षणा सलगर, सोनाली देशमुख, महिला जिल्हाध्यक्षा भावनाताई नखाते, शहर जिल्हाध्यक्षा नंदाताई राठोड, रेखा आवटे, मीनाताई राऊत, माजी खा.गणेशराव दुधगावकर, अ‍ॅड. स्वराजसिंह परिहार, माजी खा. सुरेश जाधव, संतोष बोबडे, मनपाचे गटनेते जलालोद्दीन काजी, नगरसेवक विष्णू नवले, जाकेर लाला, सुमंत वाघ, किरण तळेकर, आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनNCPराष्ट्रवादी काँग्रेस