शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
3
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
4
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
5
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
6
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
7
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
8
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
9
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
10
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
11
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
12
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
13
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
14
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

परभणी: शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वाटपाकडे बँकांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:25 AM

तालुक्यात खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खतांची खरेदी करण्यासाठी पैशाची गरज निर्माण झाली आहे; पण अद्यापही राष्टÑीयकृत बँकांनी कर्ज वाटप सुरू केले नसून शेतकºयांची मोठी गैरसोय झाली आहे. कर्जवाटपाकडे बँका जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): तालुक्यात खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खतांची खरेदी करण्यासाठी पैशाची गरज निर्माण झाली आहे; पण अद्यापही राष्टÑीयकृत बँकांनी कर्ज वाटप सुरू केले नसून शेतकºयांची मोठी गैरसोय झाली आहे. कर्जवाटपाकडे बँका जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.पालम शहरात राष्ट्रीयकृत बँकांच्या दोन व ग्रामीण भागामध्ये २ शाखा कार्यरत आहेत. यामधून दरवर्षी शेतकºयांना नेहमीच कर्ज देताना हात आखडता घेतला जात आहे. मागील वर्षी तर उन्हाळ्यात राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकºयांना पीक कर्ज देऊन प्रताप केला होता.खरीप व रबी या दोन्ही हंगामात शेतकºयांना पेरणीपूर्वक पीक कर्ज उपलब्ध करून दिले जात नाही. प्रस्ताव दाखल करूनही अधिकाºयांकडून त्याकडे कानाडोळा केला जात आहे. तसेच शेतकºयांना पीक कर्ज मागण्यासाठी गेले असता तुच्छतेची वागणूक दिली जात आहे.खरीप हंगामाची लगबग सुरू होऊनही बँकांनी मात्र शासनाचे आदेश धाब्यावर बसून शेतकºयांना कर्ज देण्याकडे पाठ फिरवलेली आहे. वेळेवर कर्ज दिले जात नसल्याने शेतकºयांना खाजगी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागत असून मोठी गैरसोय निर्माण झालेली आहे.पाऊस पडताच पेरणी करावी लागत असल्याने शेतकºयांनी अगोदरच बियाणे व रासायनिक खतांची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी केलेली आहे.पेरणी झाल्यानंतर बँकाचे पीककर्ज घेऊन काय उपयोग? असा सवाल शेतकºयांमधून केला जात आहे. दरवर्षीच पीक कर्ज देताना बँक वेळेचे बंधन न पाळता मनमानी पद्धतीने पीककर्ज वाटप करीत असल्याने पालम तालुक्यातील शेतकºयांना पीक कर्जाचा फारसा उपयोग होत नाही.

टॅग्स :parabhaniपरभणीbankबँकFarmerशेतकरी