शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मानवत तालुक्यात जोरदार पाऊस, किन्होळा गावात बैलजोडी वाहून गेली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 18:49 IST

जवळपास महिनाभराच्या खंडानंतर बुधवारी (दि.१५) रात्री साडेबारा वाजता सुरु झालेल्या पावसाने आज सकाळी विश्रांती घेतली.

मानवत (परभणी ) : जवळपास महिनाभराच्या खंडानंतर बुधवारी (दि.१५) रात्री साडेबारा वाजता सुरु झालेल्या पावसाने आज सकाळी विश्रांती घेतली. या जोरदार पावसाने तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे. तर आज सकाळी किन्होळी गावातून गेलेल्या कॅनॉलमध्ये एक बैलगाडी बैलासह वाहून गेली. यात दोन्ही बैलांचा मृत्यू झाला तर चालक बचावला आहे.  

तालुक्यातील केकर जवळा मंडळात ७९ मि. मी, मानवत मंडळात १६३ मि. मी, कोल्हा मंडळात ६३ मि. मी पाउस पडल्याची सरासरी  नोंद महसूल विभागाकडे झाली आहे. या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असुन खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. 

संततधार पावसामुळे नदी नाल्यांना मोठ्याप्रमाणावर पाणी आले आहे. किन्होळी गावातून गेलेल्या कॅनॉलला पाणी आले आहे. याच गावातील शेतकरी सर्जेराव कदम यांची बैलगाडी बैलासह कॅनॉलमध्ये वाहून गेली. यात दोन्ही बैलाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ९ वाजता घडली. तसेच नागरजवळा पावसामुळे बापुराव शंकरराव कसारे, बाबासाहेब रामभाउ होगे, रमेश कल्याणराव होगे यांच्या घराच्या भिंती पडुन नुकसान झाले. शहरातही पावसाचा परिणाम दिसुन आला. काल पावसाने बाजार पेठेत शुकशुकाट होता. आज दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने बाजारपेठेत  गर्दी होती. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीagricultureशेती