शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत जास्मिन लांबोरियाची 'सुवर्ण' कामगिरी!
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

पूर, पीकविम्याच्या प्रश्नावर भाकप करणार आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:22 IST

गोदावरी नदीपात्रात ७ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी १२ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. वास्तविक पाहता ५ व ६ सप्टेंबरपासून ...

गोदावरी नदीपात्रात ७ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी १२ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. वास्तविक पाहता ५ व ६ सप्टेंबरपासून २०० ते ३०० क्युसेक वेगाने प्रवाह नियंत्रित करता आला असता. नदीवरील बंधाऱ्यात १५ सप्टेंबरनंतर १०० टक्के पाणीसाठा करण्याची तरतूद असताना जिल्ह्यातील ढालेगाव, तारुगव्हाण, मुदगल या बंधाऱ्यात ऑगस्ट महिन्यातच १०० टक्के पाणीसाठा करण्यात आला. निम्न दुधना प्रकल्पातूनही पाणीसाठा किती करायचा आणि विसर्ग किती करायचा याचे कोणतेही धोरण अवलंबिण्यात आले नाही. त्यामुळे अतिवृष्टीनंतर नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊन अनेक गावांना फटका बसला. तेव्हा या प्रकरणी गोदावरी सिंचन विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, पूरग्रस्त नागरिकांना एनडीआरएफच्या तरतुदीनुसार हेक्टरी ३८ हजार रुपये अनुदान अदा करावे, अतिवृष्टी बाधित आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना १०० टक्के पीक नुकसान भरपाई जोखीम रकमेच्या प्रमाणात अदा करावी, ७२ तासांत तक्रार करण्याची पीक विमा योजनेतील चुकीची तरतूद तत्काळ रद्द करावी आदी मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने १५ सप्टेंबर रोजी आंदोलन केले जाणार असल्याची माहिती काॅ. राजन क्षीरसागर, शेतकरी संघर्ष समितीचे माणिक कदम, शिवाजी कदम यांनी दिली.