शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

काळ्याबाजारात जाणाऱ्या रेशनच्या 500 पोती तांदूळ प्रकरणात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2020 5:32 PM

गोरगरीब जनता कोरोनाच्या या संकटाचा सामना करीत असताना त्यांच्या पोटावर पाय देण्याचा हा प्रकार मानवतमध्ये उघडकीस आला.

ठळक मुद्दे22 ऑगस्ट रोजी रात्री साडे सात वाजता वाजेच्या दरम्यान पोलिसांनी पकडला होता ट्रक

मानवत : लॉकडाऊनमध्ये गोरगरिबांना देण्यासाठी सरकारने दिलेला 500 पोती तांदूळ काळ्याबाजारात जाताना 22 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय महामार्ग 61 वरील रूढी पाटीजवळ पोलिसांनी पकडला होता. गोरगरीब जनता कोरोनाच्या या संकटाचा सामना करीत असताना त्यांच्या पोटावर पाय देण्याचा हा प्रकार मानवतमध्ये उघडकीस आला. या प्रकरणी पोलीस चौकशीनंतर शनिवारी ( दि. 5 ) चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, 22 ऑगस्ट रोजी रात्री साडे सात वाजता वाजेच्या दरम्यान एका ट्रकमध्ये (आर जे 04 - BG 8888 ) शासकीय रेशनचा गहू जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोनिउमेश पाटील,  पोउनि नागनाथ तुकडे, दिलीप मुरमुरे,शेख रसूल, समीर पठाण यांच्या पथकाने हा ट्रक राष्ट्रीय महामार्गावरील रूढी पाटी जवळ ट्रक पकडला होता. त्यानंतर 23 ऑगस्ट रोजी पुरवठा निरीक्षक नरेंद्र उखळकर व तलाठी अरविंद चव्हाण यांनी या ट्रकचा पंचनामा केला. सदरील तांदूळ तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. 

दरम्यान, पोलिस चौकशीत हा तांदूळ तीन जणांनी ट्रकमध्ये भरल्याचे समोर आले. पोउनि नागनाथ तुकडे यांच्या तक्रारीवरून ट्रक चालक पेमराम चौधरी रा. बाडमेर राजस्थान, गणेश रद्दकंठवार, बळीराम माने यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोनि उमेश पाटील करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी