शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
8
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
9
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
10
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
11
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
12
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
13
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
14
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
15
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
16
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
17
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
18
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

दुष्काळामुळे रेशीम शेती अडचणीत; शेतकऱ्याने तुतीच्या बागेवर फिरवला नांगर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 11:46 IST

सातत्याने पडणाऱ्या दुष्काळाने शेतकरी हतबल झाला आहे

ठळक मुद्देपाणी नसल्याने बागायती शेती मोडकळीस निघाली आहे तुतीच्या बागा मोडाव्या लागल्याने रेशीम शेती अडचणीत

- विठ्ठल भिसे 

पाथरी (परभणी ) :  दुष्काळी परिस्थिती मुळे बागायती शेती पूर्णतः हातची गेली आहे, केळीच्या बागा जळून जात आहेत, उसाचे फड करपून जाऊ लागले आहेत, पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे. आता तर कासापुरी येथील एका शेतकऱ्याने पाण्याअभावी वाळून जात असलेल्या तुतीच्या बागेवर नांगर फिरवला आहे. तालुक्यातील संपूर्ण  रेशीम शेतीच अडचणीत आली आहे. शासनाच्या मनरेगा योजनेचा लाभ मिळवण्यास होणाऱ्या अडचणी या मुळे ही रेशीम उधोग बाळसे धरण्यापूर्वीच मोडीस निघत आहे.

पाथरी तालुक्यात गंभीर दुष्काळाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. बागायती पिके हातची गेली आहेत. गावोगावी ऊस,केळी, पपईच्या बागा करपल्या आहेत. दरवर्षी दुष्काळाने शेतकरी होरपळून निघत आहे.  पारंपरिक शेती परवडत नसल्याने शासनाच्या म नरेगा योजनेत रेशीम शेतीच्या तुती लागवडीसाठी शासनाने समावेश केला खरा मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ होताना दिसत नाही. बोरगव्हान या एकमेव गावात मनरेगा अंतर्गत तुती लागवड आहे इतर गावात काही शेतकरी स्वखर्चाने तुती लागवड करून रेशीम शेती करू लागले आहेत. मात्र, या वर्षी दुष्काळाने पाण्या अभावी तुतीच्या बागा ही जळून जाऊ लागल्या आहेत.कासापुरी येथील शेतकरी गणेश वशिष्ठराव कोल्हे यांच्या गट न. 175 मध्ये असलेल्या 2 एकर तुतीच्या शेतीला पाणी कमी पडत असल्याने बाग जळू लागली आहे. पाण्या अभावी त्यांना अर्धा एकर तुतीच्या बागेवर नांगर फिरवावा लागला आहे. 

प्रशासकीय उदासिनताशासनाने मनरेगा योजने अंतर्गत तुती लागवडी साठी प्रोत्साहन मिळावे यासाठी अनुदान जाहीर केले मात्र तहसील कार्यालयातील यंत्रणा यासाठी आडकाठी बनत असल्याने शेतकरी योजनेपासून दूर जाऊ लागले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीdroughtदुष्काळWaterपाणी