शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

मुलांच्या अपहरणाच्या अफवेने पालकांची शाळेत गर्दी; सोनपेठ येथील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 15:49 IST

गावात शाळकरी मुले पळविणारी टोळी सक्रिय झाल्याची अफवा सोशल मीडियातून पसरली.

सोनपेठ (परभणी ) : गावात शाळकरी मुले पळविणारी टोळी सक्रिय झाल्याची अफवा सोशल मीडियातून पसरली. यामुळे घाबरलेल्या पालकांनी मुलांच्या शाळांमध्ये गर्दी करत आपल्या मुलांना घरी नेले. 

मागील काही दिवसांपासून सोशल मिडीयावर मुलांच्या अपहरणाच्या घटनांबद्दल अफवांना उधाण आले आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यात भीतीचे वातवरण पसरले आहे. यातच आज सकाळी शहरातून एका  शाळकरी मुलाचे अपहरण झाल्याची अफवा शहरभर पसरली. या अफवेला बळी पडत पालकांनी त्यांच्या मुलांना शाळेतून घरी आणण्यासाठी शाळांमध्ये गर्दी केली. हा प्रकार केंद्रीय कन्या शाळेतील एका शिक्षकाच्या लक्षात आल्याने त्यांनी हि माहिती पोलिसांना कळवली. यानंतर पोलिसांनी शाळेत येत पालकांना अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले. यावरही काही पालकांनी आपल्या मुलांना सोबतच घरी नेले. 

अनोळखी व्यक्तीची माहिती द्या पालकांनी घाबरून न जाता अफवांना बळी पडू नये.तसेच  नागरीकांनी अनोळखी व्यक्ती दिसल्यास कायदा हातात न घेता तातडीने पोलिसांना कळवावे. - सोपान बी. शिरसाट, पोलीस निरीक्षक 

टॅग्स :KidnappingअपहरणPoliceपोलिसSchoolशाळाStudentविद्यार्थी