शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"मुख्यमंत्री खोटे बोलले", त्यांच्याविरुद्ध विशेषाधिकारी उल्लंघन प्रस्ताव आणू: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 16:28 IST

परभणी, बीड प्रकरणात मुख्यमंत्री खोटे बोलले; त्यांच्या विरोधात विशेषाधिकारी उल्लंघन प्रस्ताव आणू

परभणीपरभणी व बीड प्रकरणात वास्तविकता लपविण्याचे काम सरकार करीत आहे. आम्ही वस्तूस्थिती जाणून घेण्यासाठी आलो आहे. डॉक्टरांनी दिलेल्या प्रमाणपत्रानुसार सोमनाथला खूप मारहाण झाल्याने धक्का बसून त्याचा मृत्यू झाला. मात्र यात मुख्यमंत्री खोटे बोलले. असेच बीड प्रकरणातही केले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध प्रिव्हिलेज मोशन आणू, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी परभणीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पटोले पुढे म्हणाले, हा प्रश्न खा. राहुल गांधी संसदेत मांडून सरकारचे पितळ उघडे पाडतील. भाजपचे सरकार मागासवर्गीय, दलितांना दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याविरोधात आम्ही आवाज उठवू. मुख्यमंत्र्यांनीच परभणीतील ही घटना प्रायोजित केली होती काय? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. बीडच्या प्रकरणातही मुख्यमंत्री खोटे बोलले आहेत. विधानसभेची दिशाभूल केली आहे. पोलिसांना व आरोपींना वाचविण्याचे काम केले आहे, हे स्पष्ट झाले आहे. मंत्रिमंडळात ६५ टक्के मंत्री हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. गुन्हेगारांचे सरकार निर्माण झाले का? असा प्रश्न आहे. त्यामुळे जनता असुरक्षित आहे, असा आरोपही पटोले यांनी केला.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणparabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी