शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

राज्याबाहेर ऊस नेण्यास बंदी, निर्णयाचा निषेधार्थ मंत्र्याच्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलन  

By मारोती जुंबडे | Updated: September 18, 2023 16:45 IST

राज्य सरकारने हा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

मानवत ( परभणी) : राज्याबाहेर ऊस नेण्यास बंदी घालण्याच्या निर्णयाच्या विरोधात रयत क्रांती शेतकरी संघटनेने आज दुपारी 2:15 वाजता तहसील कार्यालय परिसरात आक्रमक आंदोलन केला. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलकांनी हा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

राज्याबाहेर ऊस नेण्यास बंदी घालणारा निर्णय राज्य शासनाने जारी केला आहे. सहकार, पणन व वस्त्रेद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांनी बंदीविषयक नुकतीच अधिसुचना काढली आहे. त्यामुळे राज्यातील खाजगी व सहकारी साखर कारखान्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय झाला आहे. यामुळे रयत क्रांती संघटनेने आज आक्रमक आंदोलन केले. घोषणाबाजी करत मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारून निर्णयाचा निषेध नोंदवला.

तसेच राज्य सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा या मागणीचे निवेदन तहसीलदारांना आंदोलकांनी दिले. निवेदनावर जिल्हाध्यक्ष मधुकर आवचार, परमेश्वर घाटुळ, कृष्णा जाधव, राधाकिशन अवचार शिवाजी अवचार , संतोष अवचार, विशाल घाटूळ, सोपान घाटूळ  चक्रधर घाटूळ, गोविंद समिंद्रे यांच्या सह्या आहेत. 

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलsugarcaneऊसFarmerशेतकरीparabhaniपरभणी