शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

तपोवन, मराठवाडाला अतिरिक्त रेल्वे डब्बे जोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:17 IST

सणासुदीच्या काळात या दोन्ही रेल्वेला आरक्षण मिळत नसल्याने व जनरल डब्बे नसल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय होत आहे. नांदेड-परभणी, सेलू, ...

सणासुदीच्या काळात या दोन्ही रेल्वेला आरक्षण मिळत नसल्याने व जनरल डब्बे नसल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय होत आहे. नांदेड-परभणी, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद येथे ये-जा करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. सणासुदीच्या काळात महालक्ष्मी-गणपतीमुळे अनेकांना ऐनवेळी आरक्षण मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे दुसऱ्या रेल्वेंनी ये-जा करताना जनरल डब्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे या दोन रेल्वेला अतिरिक्त डब्बे जोडण्याची मागणी होत आहे. रेल्वे प्रशासनाने जनरल तिकीट लागू करून हे डब्बे जोडल्यास प्रवाशांची गैरसोय दूर होऊ शकेल.

डेमू पॅसेंजर वाढवा

सध्या नांदेड- औरंगाबाद मार्गावर केवळ दोन डेमू पॅसेंजर सुरू आहेत. या पॅसेंजर रेल्वेची संख्या वाढविणे गरजेचे आहे. छोट्या स्थानकांसह तालुक्याच्या ठिकाणी थांबणाऱ्या पॅसेंजर रेल्वेमुळे ग्रामीण भागातील अनेकांना विविध साहित्याची विक्री करणे तसेच बाजार करण्यासाठी ये-जा करणे सोपे होऊ शकते. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.