शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

सरकारच म्हणतं, 18 पूण्रे होण्यापूर्वी करा लग्न.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2020 5:41 PM

सोमालियन मुलींचा बळी

ठळक मुद्देयूएनचा अहवाल सांगतो की, सोमाली मुलींवर सशस्र गट हल्ले करतात

- कलीम अजीम

सोमालियात नव्या वादग्रस्त कायद्यामुळे दोन गट पडले आहेत. मुलीच्या लग्नाचं वय कमी करण्यासंबंधीचा हा कायदा आहे. युनिसेफच्या आकडेवारीनुसार बालविवाहाच्या बाबतीत हा देश जगभरात दहाव्या क्र मांकावर आहे. अशा स्थितीत मुलीच्या लग्नाचं वय अधिकृतरीत्या कमी केल्याने नव्या व गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.ऑगस्टमध्ये सोमाली संसदेने एक वादग्रस्त विधेयक मांडले.  सेक्सयुअल इंटरकोर्स रिलेटेड क्र ाइम बिल असं याचं नाव. विधेयक म्हणतेय, 18 वर्षाच्या खालील मुलींचा विवाह आता गुन्हा मानला जाणार नाही.मुलीला पाळी आली की आता पालक तिचं लग्न लावून टाकतात. त्यातून त्रस वाढतो, मात्र आता सरकारच या विवाहांना मान्यता देते आहे.विशेष म्हणजे सोमालिया देशाने 2क्14 साली एका चार्टरवर सह्या केल्या आहेत, ज्याद्वारे त्याला 2क्2क् र्पयत बालविवाहांची संख्या कमी करायची आहे.यासंदर्भात समाजसेवी संघटना, संस्था व सरकार दरबारी प्रयत्न सुरू असताना हे विधेयक आणले गेले आहे.विधेयकाचं समर्थन करत सरकारी पक्ष म्हणतो, नव्या कायद्यामुळे देशातील महिलांविरोधातले लैंगिक गुन्हे कमी होतील. कमी वयात मुलींचं लग्न केल्यास त्या सुरक्षित राहतील.महिला संघटना आणि युवकांनी सरकारचा विरोध करत विधेयक मागे घेण्यासाठी मोहीम राबवली आहे.मीडिया रिपोर्टचा आधार घेतल्यास असं दिसतं की इथं अजूनही प्राचीन टोळी समुदायातली मध्ययुगीन मानसिकतेचं वर्चस्व आहे. मुलीचं लवकर लग्न करणो सोमाली संस्कृतीचा भाग आहे. सोमाली देशात एक म्हण प्रसिद्ध आहे, तिचा अर्थ असा होतो की, मुलीनं एकतर लग्न केलं पाहिजे किंवा कबरीत गेलं पाहिजे.

आणि मुलींना लैंगिक अत्याचारांचा सामना करावा लागू नये, ज्यांचं प्रमाण मोठं आहे, म्हणून पालकही मुलींचं लग्न लावून टाकतात.यूएनचा अहवाल सांगतो की, सोमाली मुलींवर सशस्र गट हल्ले करतात. त्यांना लढाऊ मुलांशी लग्न करण्यास भाग पाडले जाते. सक्तीच्या लग्नाच्या भीतीने अनेक शरणार्थी कुटुंबांनी सोमालिया सोडल्याची आकडेवारी प्रकाशित झाली आहे.

( कलीम मुक्त पत्रकार आहे.)