आपल्या देशाचा झेंडा, आपल्या देशाचं राष्ट्रगीत. या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच, पण ती फक्त प्रतीकं आहेत. त्यांना तसा काही अर्थ नसतो. त्यात आपल्याला अर्थ भरावा लागतो. माझ्या ‘स्वदेशात’ मी काय अर्थ भरणार?. ...
मेळघाटाचं सगळंच विचित्र. उन्हाळ्यात इतकं ऊन पडेल की, चामडी सोलून निघेल. हिवाळ्यात इतकी थंडी पडेल की हाडं गोठावीत. आणि पावसाळ्यात इतका पाऊस की अनेक गावांची चक्क बेटं व्हावीत. ...
मेळघाटाचं सगळंच विचित्र. उन्हाळ्यात इतकं ऊन पडेल की, चामडी सोलून निघेल. हिवाळ्यात इतकी थंडी पडेल की हाडं गोठावीत. आणि पावसाळ्यात इतका पाऊस की अनेक गावांची चक्क बेटं व्हावीत. ...
पुणे पोलिसांच्या वतीनं ‘ऑनलाइन तरुणाईशी संवाद’ या विशेष कार्यक्रमाचं आयोजन पुण्यात करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी तरुणांशी साधलेल्या संवादाचा हा संपादित अंश. चालू वर्तमानकाळात देशभक्तीचा एक जबरदस्त डोसच नानानं द ...
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयानं २0१२ पासून पंतप्रधान ग्रामीण विकास फेलोज (पीएमआरडीएफ) ही अनोखी योजना खास तरुण मुलांसाठी सुरू केली आहे. ‘डेव्हलपमेंट प्रोफेशनल्स’ म्हणून या मुलांनी काम करत सामान्य जनता, त्याच्या समस्या आणि सरकारी यंत्रणा यातला दुवा ...
अनिरुद्ध शर्मा फक्त २४ वर्षांचा आहे. तो अमेरिकेतल्या एमआयटीत शिकत होता. त्याआधी म्हणजे अमेरिकेला जाण्याच्या आधीच २0११ मध्ये त्यानं ‘ड्युकेरे’ नावाची कंपनी सुरू केली. ...