सांगलीचा वखारभाग म्हणजे एकेकाळची व्यापारी पेठ. गुजराती आणि राजस्थानी मंडळींचा हा भाग. ५४ वर्षांपूर्वी म्हणजे १९६१ मध्ये वखारभाग, मार्केट यार्डमधील व्यापारी एकत्र आले आणि त्यांनी गणेशोत्सव सुरू केला. मंडळाचं नावही ठरलं, ...
यामंडळाची नाळच थेट लोकमान्य टिळकांच्या समाज जागृतीच्या उद्दिष्टाशी जोडलेली. स्वराज्य मिळवायचं या धेय्यानं भारलेल्या सेलूच्या त्याकाळच्या तरुण पिढीनं १८९९ मध्ये लोकमान्य टिळकांचा हस्तेच या सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली. ...
शहरातील नालेगाव, चौपाटी कारंजा भागातील श्री विक्रांत गणेश मंडळाचे नाव सर्वदूर पोहोचले आहे ते त्यांच्या सामाजिक उपक्रमांमुळे ! केवळ दहा दिवसांचा उत्सव नव्हे, तर वर्षभर सामाजिक बांधिलकी जपत विक्रांत गणेश मंडळाचे कार्यकर्ते ‘जिथे कमी, तिथे आम्ही’ या तत् ...
गणेशोत्सवात मिरवणुकीवर होणार्या वारेमाप खर्चाला फाटा देत दत्तनगरमधील अन्नदाता बाप्पा मंडळाने २१ वर्षांपासून एक वेगळीच परंपरा अत्यंत जबाबदारीनं सांभाळली आहे. विसर्जनाच्या मिरवणुकीत बेभान होऊन नाचणार्या कार्यकर्त्यांना चांगलंचुंगलं खाऊ घालत त्यांची त ...
‘त्यांना’ रेग्युलर, चारचौघांसारखा गणेशोत्सव साजरा करायचाच नव्हता. ढोल-ताशे, धांगडधिंग्याला फाटा देऊन ‘हटके’, समाजोपयोगी काही करावं, असं त्यांना वाटत होतं. ...