तारुण्य हे जगण्याच्या लढाया लढण्यासाठी असतं, अशी शस्त्रं टाकून हार मानली तर कसं चालेल? ...
दु:खाच्या जखमेवर खपल्या धरु द्या. बर्या होऊ द्या जखमा. आणि जे होऊन गेलं ते मान्य करा. दु:खाचा सामना यापेक्षा वेगळा कसा करणार ? ...
निसर्गाशी नव्यानं दोस्ती करण्याचा एक उपक्रम ...
सहलीला गेलात की, बिंधास्त रहा, नाहीतर नव्या गावात निभाव लागणं अवघड ! ...
कोरडे केस आणि रखरखीत त्वचेचं करायचं काय? ...
सायंकाळची वेळ होती. ढग कधीही बरसतील इतक्या घाईवर आले होते अन् नेमका सिग्नल लागला. तितक्यात जाईच्या फुलांचा सुगंध दरवळला अन थोडसे वळून पाहिले तर एक मुलगा गजरे घेऊन सिग्नलवर धावत येत होता ...
आपणपण खूप पुढे गेलो असतो. पण नाही ना, नाही आपल्याकडे इंग्रजी मीडियमं हायफाय शिक्षण, नाही येत आपल्याला फाडफाड इंग्रजी बोलता ...
जाऊ का पळून’? हे एका मैत्रिणीची खंत माडणारं पत्र १२ सप्टेंबर २0१४च्या अंकात प्रसिद्ध झालं होतं. ...
सर, पुढील पाच वर्षांत मला मॅनेजर व्हायचं आहे’. एक उमेदवार, मुलाखतकर्त्याच्या प्रश्नाला उत्तर देत सांगत होता ...
चीन आणि अमेरिकेनंतर सगळ्यात जास्त स्मार्टफोन यूर्जस हे भारतात आहेत आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे ...