केनिया, नायजेरिया, सुदान अशा आफ्रिकन देशांमधून अनेक तरुण-तरुणी उच्चशिक्षणासाठी भारतात येतात. हा देश म्हणजे ‘संधींचा स्वर्ग’आहे, असं त्यांना वाटतं! - कारण इथे राहण्या-खाण्याचा खर्च कमी आणि शिक्षणही दर्जेदार! पण हे वर्णाने काळे मित्र भारतात राहायला लाग ...
आयटीत गेलं पैसाच पैसा अशी समजूत असेल तर ती बदला. कारण आयटीतला मनुष्यबळाचा पिरॅमिड बदलतो आहे, आणि जे बदलायला तयार नाहीत त्यांच्याजागी सरळ रोबोट येताहेत..जे रोबोट करतात तेच माणसानं केलं तर माणसांची गरज काय? ...
उत्तम पैसे मिळवून देईल असं शिक्षण आणि शिक्षणातून उत्तम पैसा कमावून देणारा जॉब.. या चक्रात फिरता फिरता तरुण मनांमध्ये तयार होणाऱ्या अस्वस्थतेला उत्तर शोधायचा एक प्रयत्न ...
परीक्षेनंतर हे करू-ते करूच्या कितीही गमजा मारल्या तरी प्रत्यक्षात आपली गाडी सायडिंगलाच लागते, तिची बॅटरी उतरतेच आणि मग आपण उदास होतो. आणि कुणी आपल्याला धक्का मारेल का म्हणून हतबल मदत शोधतो. असं का होतं? ...