ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
एमबीबीएसनंतर वर्षभर ग्रामीण भागात जाऊन एमओशिप घ्यायचीच असं ठरवलेल्या आणि ‘बॉण्ड हवाच’ असं सांगणा-या एमबीबीएस फायनल इअरच्या दोन विद्यार्थ्यांचं हे मनोगत. ते म्हणतात, पीजीसाठी पुस्तकांचा रट्टा मारून क्लेरिकल काम करण्यापेक्षा वर्षभर ग्रामीण भागात काम कर ...
निर्माण उपक्रमांतर्गत ग्रामीण आणि दुर्गम आदिवासी भागात जाऊन सेवा देणा-या तरुण डॉक्टरांसह सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील सुधारांसाठी प्रयत्नशील असणा-यांना काय वाटतं बॉण्ड जीआरविषयी? ...
एमबीबीएस डॉक्टर झालेल्या ४५०० मुलांनी आपले बॉण्ड पूर्ण केलेच नाहीत. सरकारने त्यांच्याकडून सक्तीने वसुली करण्याचा निर्णय घेतला त्याचे स्वागतच आहे; पण म्हणून वाट्टेल तेव्हा नियम बदल ही मनमानी आहे. ...